माइंड पावर सिकर्स स्टार्स इंटरटेंटमेंट का पहला म्युझिक एल्बम हाल ही में मुंबई के कुर्ला स्थित फोनीक्स मॉल मे श्री फारूख कैसर महाराष्ट्र के पुलिस आई. जी (protection of civil life) के शुभ हस्ते रिलीज किया गया संगीतकार हुमायूं कबीर के इस म्युझिक एल्बम के तीन गाने रिवॉर्ड हो चुके है एल्बम के गीतकर अराफत मेहमुद, गुरप्रीत सेम B और तीसरा गाना शाहराम सरमाडी ने लिखा है जो इंडियन अॅम्बेसिडर तजाकिस्तान के सेकेन्ड सेक्रेटरी है तीनो गाने के सिंगर कुणाल गांजावाला तोचि रैना और निवोदीत गायक शाहवेझ आलम की आवाज़ मे रिकॉर्ड किये गये है और तीनो गाने पिक्चररईस भी हो चुके हैं इस एल्बम के दो गाने महाबलेश्वर मे और तिसरा गाना मुंबई के मढआइलेंड में डांस डाइरेक्टर शबीना खान के सुपरविजन में पिक्चरराइस किये गया ये तीनो गाने अहमदाबाद की हॉट मॉडल सोनिया सींग के अलावा मुम्बई बॉलीवुड के टॉप मॉडल सलमान शेख साहिल कोहली और आर्यन चौहान पर फिल्माए गए हैं म्यूजिक अल्बम के संगीतकार हुमायूं कबीर का कहना है कि इस अल्बम को हमने खास आज के युवा वर्ग को ध्यान में रखते हुए बनाया है एल्बम के तीनो गाने अलग अलग मुड़ के है हुमायूं ने कहा कि वह पिछले कई सालों से बॉलीवुड से जुड़े हुए हैं उन्होने कई फिल्मो में सहायक निर्देशक के रूप में भी काम किया है वह खुद भी मॉडल और एक्टर रह चुके हैं उनको बचपन से संगीत का शौक था और सोच रक्खा था की अगर कभी जिंदगी में मौका मिलेगा तो म्यूजिक अल्बम ज़रूर बनाएँगे और ज़िंदगी में उन्हे ये मौका मिल भी गया सोनिया सींग की भी ख्वाहिश थी की अगर उन्हे किसी अच्छे म्युझिक एल्बम मे काम करने का मौका मिला तो ज़रूर करेंगी ऊपर वाले ने दोनों की इच्छा इस एल्बम से पूरी करदी जिसका नाम है "" "ब्राउन अख्खा "" इस अल्बम के रिलीज की दो खास बात भी है की ये एल्बम महान गायक स्व. किशोर कुमार के जन्म के समय रिलीज किया गया और अगले दिन यानी की फ्रेंडशिप डे के दिन मार्केट में आ गया
Monday, 6 August 2018
ब्राऊन अख्खा का म्युझिक एल्बम रिलीज
माइंड पावर सिकर्स स्टार्स इंटरटेंटमेंट का पहला म्युझिक एल्बम हाल ही में मुंबई के कुर्ला स्थित फोनीक्स मॉल मे श्री फारूख कैसर महाराष्ट्र के पुलिस आई. जी (protection of civil life) के शुभ हस्ते रिलीज किया गया संगीतकार हुमायूं कबीर के इस म्युझिक एल्बम के तीन गाने रिवॉर्ड हो चुके है एल्बम के गीतकर अराफत मेहमुद, गुरप्रीत सेम B और तीसरा गाना शाहराम सरमाडी ने लिखा है जो इंडियन अॅम्बेसिडर तजाकिस्तान के सेकेन्ड सेक्रेटरी है तीनो गाने के सिंगर कुणाल गांजावाला तोचि रैना और निवोदीत गायक शाहवेझ आलम की आवाज़ मे रिकॉर्ड किये गये है और तीनो गाने पिक्चररईस भी हो चुके हैं इस एल्बम के दो गाने महाबलेश्वर मे और तिसरा गाना मुंबई के मढआइलेंड में डांस डाइरेक्टर शबीना खान के सुपरविजन में पिक्चरराइस किये गया ये तीनो गाने अहमदाबाद की हॉट मॉडल सोनिया सींग के अलावा मुम्बई बॉलीवुड के टॉप मॉडल सलमान शेख साहिल कोहली और आर्यन चौहान पर फिल्माए गए हैं म्यूजिक अल्बम के संगीतकार हुमायूं कबीर का कहना है कि इस अल्बम को हमने खास आज के युवा वर्ग को ध्यान में रखते हुए बनाया है एल्बम के तीनो गाने अलग अलग मुड़ के है हुमायूं ने कहा कि वह पिछले कई सालों से बॉलीवुड से जुड़े हुए हैं उन्होने कई फिल्मो में सहायक निर्देशक के रूप में भी काम किया है वह खुद भी मॉडल और एक्टर रह चुके हैं उनको बचपन से संगीत का शौक था और सोच रक्खा था की अगर कभी जिंदगी में मौका मिलेगा तो म्यूजिक अल्बम ज़रूर बनाएँगे और ज़िंदगी में उन्हे ये मौका मिल भी गया सोनिया सींग की भी ख्वाहिश थी की अगर उन्हे किसी अच्छे म्युझिक एल्बम मे काम करने का मौका मिला तो ज़रूर करेंगी ऊपर वाले ने दोनों की इच्छा इस एल्बम से पूरी करदी जिसका नाम है "" "ब्राउन अख्खा "" इस अल्बम के रिलीज की दो खास बात भी है की ये एल्बम महान गायक स्व. किशोर कुमार के जन्म के समय रिलीज किया गया और अगले दिन यानी की फ्रेंडशिप डे के दिन मार्केट में आ गया
Kartik Welcomes Kriti To Gwalior In The Sweetest Way Possible
The new sensation of Bollywood Kartik Aaryan finally begins shooting for his next film, Luka Chuppi. The actor is said to be very excited about this new film which promises to be super-entertaining and what makes this film even more special for him is the fact that he’s shooting for the first schedule of it in his hometown, Gwalior.
Few days back Kartik reached his hometown to begin shooting for the movie and the entire town welcomed their boy warm-heartedly. It was almost like a celebration when Kartik stepped into the city. There were congratulatory hoardings, a huge cake, fans waiting for him, special children from blind school expressing their love for him and many memorable moments for the young star to keep. No wonder to pass on the city’s hospitality and warmth he decided to welcome his co-star Kriti Sanon in the sweetest way possible. He welcomed his heroine with Gwalior’s well known sweet and tweeted a picture too posing with it.
He said, ‘A ‘Sweet’ Welcome to my city @kritisanon
#AaoKabhiHaveliPe
#LukaChuppi ‘
Looks like Kartik Aaryan surely knows how to be a good host.
Kartik Aaryan and Kriti Sanon will be seen opposite each other for the first time in Luka Chuppi. Netizens on Twitter are raving about this Jodi and few looks from the film have already gone viral on social media. Kartik and Kriti both promise to make for a crackling Jodi and we can’t wait anymore to witness this duo.
Maniesh Paul can be seen in never seen avtaar in Briefcase
Maniesh Paul is known for his versatility in the industry, he has never backed away from taking up new challenges and surprising his audience. Started his career as an anchor, he moved on to become an RJ. He also marked his presence as a singer and as an actor. The entertainer was even seen making some groovy steps in the recent Da Banng Tour. Now, the actor has shared a rather intense poster of his upcoming short film 'Breifcase'.
Keeping true to the worth of it's title, the actor gave a brief peak of what a the short film is about.
He wrote, "So here comes my new film…very close to my heart…dont want to say much…just watchout for the fim…thanks @tseries.official for presenting it #mp #newfilm #comingsoon #newavtar"
We surely can't wait for this one!
Nawazuddin encourages farming
Nawazuddin Siddiqui may have reached exponential heights as one of the finest actors in the country today, however, the star continues to remain grounded to his roots.
Sources reveal that Nawaz who hailed from a small town ( Budhana ) and has a background in agriculture is scouting for a plot in Kasara. The actor in his small way hopes to pursue farming and also educate local farmers about the advancements in agricultural technology and other methods for a better harvest.
Says Nawazuddin's brother Shamas Siddiqui says, "Of late, it has become difficult for Nawaz bhai to travel all the way to our village, owing to his hectic schedule. We wanted to buy a plot close to Mumbai so that he can drive down to Kasara whenever he has the time. We have finalised a few plots that are close to the river, and will seal the deal by this week. " Adding that, " Last year, we had implemented new irrigation techniques in Budhana, which helped the farmers there tremendously. Similarly, Nawaz bhai and I want to create awareness here too. "
Sultan Set to Release in China on August 31
Salman Khan-Anushka Sharma starrer Sultan, the homegrown story of an underdog that wins against all odds, broke box office records and won over audiences in India. Now the powerful wrestling drama is set to get a wide release across China on August 31, 2018. Yash Raj Films collaborates with leading distribution company E Stars China to screen Sultan in over 11,000 screens, targeting around 40,000 shows a day. The film will release with the same title, Sultan.
Produced by Yash Raj Films and directed by Ali Abbas Zafar, Sultan’s story resonates universally. It will get a Chinese subtitled release. Speaking about the wide China release, director Ali Abbas Zafar says, "Every time a film releases and newer set of audiences see it, you get a different perspective altogether. China is a fast growing market for Indian Cinema. I'm really excited and looking forward to people's reaction to Sultan in China."
Avtar Panesar, Vice President, International Operations, YRF, adds, "China is without doubt the new frontier for Indian cinema today and our collective successes there ratifies the belief that art has no boundaries/borders. Our strength has always been to tell emotional human stories and humans are the same everywhere so it’s very encouraging to see this connect. We’re naturally grateful to the Chinese authorities and audiences for their love towards Indian cinema and we look forward to continue to build on this success with them – exciting times."
Sunday, 5 August 2018
Copied
आज पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, मा. किशोर कुमार यांची जयंती.
जन्म. ४ ऑगस्ट १९२९
किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्नमरी नायक व गायकाच्या गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.
किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते. काढण्याची. १९५० मध्ये आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर १९५१ मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात.
प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो व त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार. १९५२ ते १९६० दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच १९५४ मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला. १९५६ मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले. अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले. 'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले. ‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.
यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले. एक चतुर नार, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए, अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक मा.किशोर कुमार यांचे निधन १३ आक्टोबर १९८७ रोजी झाले. मा.किशोर कुमार यांना आदरांजली.
आज पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, मा. किशोर कुमार यांची जयंती.
जन्म. ४ ऑगस्ट १९२९
किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्नमरी नायक व गायकाच्या गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.
किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते. काढण्याची. १९५० मध्ये आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर १९५१ मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात.
प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो व त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार. १९५२ ते १९६० दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच १९५४ मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला. १९५६ मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले. अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले. 'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले. ‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.
यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले. एक चतुर नार, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए, अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक मा.किशोर कुमार यांचे निधन १३ आक्टोबर १९८७ रोजी झाले. मा.किशोर कुमार यांना आदरांजली.
Friday, 3 August 2018
Milegi Milegi is out now
First song of #DineshVijan 's horror comedy titled, #MilegiMilegi This peppy number is a tale in a song which has been sung by @MikaSingh n composed by @SachinJigarLive , dir by #AmarKaushik and it's real on 31st August
Thursday, 2 August 2018
Kartik Aaryan Gets A Warm Welcome In Gwalior
It is said that the best journey is one which takes you back home and well looks like Kartik Aaryan can explain this best. The actor who will begin shooting for Dinesh Vijan’s Lukka Chupi set off for the first schedule of the film last evening. Surprisingly the film is being shot in Gwalior which happens to be Kartik’s hometown. The actor who’s born and brought in Gwalior couldn’t control his excitement when he learnt about the first schedule of the film, but he had no idea that people from Gwalior were more excited than him.
Yesterday when he landed in his hometown, Kartik was surprised to notice his posters on the road, giving him a warm welcome. The actor was already elated with the posters, when he further reached the UKP Main Gate he was shocked to see his fans waiting for him with garlands and bouquets for him. The humble actor that he is, Kartik loving accepted the flowers and even clicked selfies with them. He was really taken aback with the love and affection he got in his hometown and his parents were feeling really proud about him. But what really touched the rising superstar was the fact that some special students from a blind school were present there to welcome him back home. They performed to his hit songs and a blind girl even sang for him... Now this gesture really made Kartik Aaryan's journey back home special!
Kartik will be in Gwalior for 50 days along with his co-star Kriti Sanon. It is said that he will be playing the role of a local TV reporter in the film. Last week the first look of the film went viral on social media and broke the internet, where we see Kartik and Kriti as the groom and bride and all in love. Now we just can’t for yet another entertainer from Kartik Aaryan.
Banned : Mulk in Pakistan
The Federal Censor Board of Pakistan has banned Anubhav Sinha’s courtroom drama Mulk, set to hit the screens on August 3rd . While the ban on Bollywood releases in Pakistan is currently the trending topic, this is not the first time such an incident has occurred.
In the recent past the Kareena Kappor and Sonam Kapoor-starrer, Veere Di Wedding was banned since the censor board deemed the film vulgar and obscene. Starring Akshay Kumar and Sonam Kapoor, Padman was banned because its storyline revolved around the subject of menstruation which is considered a taboo in the country. Alia Bhatt’s Raazi was banned due to its controversial content while Shahrukh Khan’s Raes was banned because of its in accurate portrayal of Muslims. Anushka Sharma’s Pari was banned on the grounds that the film’s content promoted black magic, non-Islamic values and anti-Muslim sentiments black magic, non-Islamic values and anti-Muslim sentiments. Sonam Kapoor’s Neerja and Raanjhanaa were also banned.
Deepak Mukut, Soham Rockstar Entertainment states, “ We are disturbed by this prejudiced verdict and it’s such an irony because our film talks about this very prejudice. We urge the Pakistani Censor Board to reconsider their decision. They will realise how essential it is to the well-being of the human race across the world.”
Presented by Kamal Mukut and Soham Rockstar Entertainment, a Benaras Media Works production, Mulk is produced by Deepak Mukut and Anubhav Sinha. The film features Rishi Kapoor, Taapsee Pannu, Prateik Babbar, Rajat Kapoor, Ashutosh Rana, Manoj Pahwa and Neena Gupta.
Its time for Motor Bike Ambulance in Maharashtra
मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरु झालेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत सुमारे 3600 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. वर्षभरात मुंबईत नव्याने 10 तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा एकूण 30 बाईक ॲम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत. आज आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पालघर येथे बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
गेल्या वर्षी दोन ऑगस्ट ला मुंबईत 10 बाईक ॲम्ब्युलन्सचा शुभारंभ करण्यात आला. ही सेवा सुरु झाल्याच्या काही तासातच मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि अरुंद गल्ली, रस्ते येथून वैद्यकीय मदतीसाठी कॉल येऊ लागले. ज्या भागात चार चाकी रुग्णवाहिका पोहचण्यास अडचण निर्माण होते अशा ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. या बाईक ॲम्ब्युलन्सचे चालक डॉक्टर असल्याने आपत्तकालीन परिस्थितीत रुग्णांना प्रथमोपचार तातडीने मिळत आहे.
वर्षभराच्या कालावधीत विविध वैद्यकीय आपत्तकालीन परिस्थितीत 2700 रुग्णांना उपचार देण्यात आले. तर अपघाताच्या 390 रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत देण्यात आली. 42 गरोदर मातांना या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून तत्काळ उपचार करण्यात आले असून अन्य 442 रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने वर्षभरात सुमारे 3600 रुग्णांना जीवनदान या सेवेमुळे मिळू शकले.
प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे 10 बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. त्याची आवश्यकता लक्षात घेता दोन महिन्यापूर्वी नव्याने आठ ॲम्ब्युलन्स मुंबईत सुरु करण्यात आल्या. आता एकूण 18 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णांना अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील दुर्गम भागात ही सेवा देण्यासाठी नव्याने 10 ॲम्ब्युलन्स सुरु करण्याचा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी घेतला होता. त्यानुसार मेळघाट येथे पाच आणि पालघर येथे पाच अशा एकूण 10 ॲम्ब्युलन्स देण्यात आल्या.
अमरावती जिल्ह्यातील बैरागड, हरीसाल, हातरु, काटकुंभ, टेंभ्रु सोंडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाई गंज आणि पंढरपूर येथे प्रत्येकी एक बाईक ॲम्ब्युलन्स देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील गंजाड, मालवाडा, मासवन, नंदगाव, तलवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व, मालाड पूर्व, विलेपार्ले पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, कांदिवली पश्चिम, बोरीवली पूर्व, अंधेरी पश्चिम, प्रभादेवी जी दक्षिण वॉर्ड, मरीन लाईन्स सी वॉर्ड, माहिम पश्चिम, वांद्रे पश्चिम, विक्रोळी पूर्व, सांताक्रुज पूर्व, कुर्ला पश्चिम, धारावी पोलीस स्टेशन, गोवंडी पश्चिम आणि भांडूप पश्चिम या ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)



